Uddhav Thackeray : शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंचा सवाल

•अवकाळी पावसाचा तडाखा… सरकार राजकीय पक्ष व नेत्यांच्या फोडाफोडीत रमले मुंबई :- उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून पुन्हा एकदा राज्य सरकार सह केंद्र सरकारवर निशाणा साधला असून सध्या राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा दिसत आहे. शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? असा सवाल उपस्थित करत सरकारवर पुन्हा एकदा सामनाच्या वृत्तपत्रातून टीका करण्यात आली आहे. सरकार … Continue reading Uddhav Thackeray : शेतकऱ्यांची गॅरंटी कोण घेणार? सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंचा सवाल