•आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचाही उल्लेख केला. मुंबई :- काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय तापमान वाढत आहे. वॉशिंग्टनमधील जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की, जेव्हा भारतात आरक्षणाबाबत निष्पक्षता असेल तेव्हा आम्ही आरक्षण संपवण्याचा विचार करू.यावर … Continue reading Ramdas Athawale : राहुल गांधींच्या वक्तव्यावर रामदास आठवले म्हणाले, ‘भारतातील आरक्षण तेव्हा संपेल जेव्हा…’
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed