Raj Thackeray : “मुंबई हातची गेली तर महाराष्ट्राचा झारखंड होईल!”; राज ठाकरेंचा अदानी आणि भाजपवर प्रखर प्रहार

•मुंबई विमानतळ बंद करून अदानीच्या घशात घालण्याचा डाव; सर्वपक्षीय मराठी माणसांना एकत्र येण्याची भावनिक साद मुंबई | “मुंबई आणि आसपासचा परिसर पद्धतशीरपणे गुजरातला जोडण्याचे षडयंत्र केंद्राकडून रचले जात आहे. अदानी उद्योग आणि बुलेट ट्रेनच्या नावाखाली मराठी माणसाला आपल्याच जमिनीवरून हद्दपार केले जात आहे. जर मराठी माणूसच राहिला नाही, तर महापालिका कोणासाठी चालवणार?” असा जळजळीत सवाल … Continue reading Raj Thackeray : “मुंबई हातची गेली तर महाराष्ट्राचा झारखंड होईल!”; राज ठाकरेंचा अदानी आणि भाजपवर प्रखर प्रहार