Raj Thackeray : मरणोत्तर “भारतरत्न” घोषित व्हायला हवं! राज ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र

•रतन टाटा यांना भारतरत्न मिळावे यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर मुंबई :- उद्योग विश्वातील आणि भारताच्या औद्योगिक जडणघडणीत अतिशय महत्त्वाचे योगदान असलेले टाटा समुदायाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनानंतर राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर सर्व राजकीय पक्षांनी केंद्र सरकारकडे तसेच राज्य सरकारकडे रतन टाटा यांना भारतरत्न … Continue reading Raj Thackeray : मरणोत्तर “भारतरत्न” घोषित व्हायला हवं! राज ठाकरे यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र