Prakash Ambedkar Letter : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून केली ही मागणी

•धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना टोल माफ करावे अशी मागणी पत्रातून प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे मुंबई :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयादशमी दिनी म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची नागपूरच्या दीक्षाभूमी येथे दीक्षा घेतली होती. तसेच, दसऱ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर बौद्ध अनुयायी धम्म चक्र … Continue reading Prakash Ambedkar Letter : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्र लिहून केली ही मागणी