पनवेल (जितीन शेट्टी) :- कळंबोली पोलीस (kalamboli Police Station) ठाण्याच्या हद्दीतून पाच मुले बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यातील तीन मुले सापडली आहेत, तर दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. कळंबोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खिडूकपाडा-कातकरवाडी येथील चार मुली आणि एक मुलगा वय 18 वर्षे हे कोणालाही न सांगता घरातून निघून गेले होते. याप्रकरणी सोमवारी कळंबोली पोलिस ठाण्यात तक्रार kalamboli Police दाखल करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिसांची दोन-तीन पथके तयार करण्यात आली.
ही मुले करंजाडे येथील मामाच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना तेथे तीन मुले सापडली आणि दोन पळून गेले. Navi Mumbai Crime News
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…