Nagpur News : नागपुरात हिंसाचार का झाला, काय अफवा होती, शहर कसे पेटले?

•हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत जनतेला शांततेचे आवाहन केले आहे. नागपूर :- औरंगजेबाची कबर हटवण्याच्या निषेधार्थ एका संघटनेच्या आंदोलनादरम्यान धार्मिक ग्रंथ जाळल्याची अफवा पसरल्यानंतर सोमवारी नागपुरात हिंसाचार उसळला. यादरम्यान दगडफेकीत तीन पोलिसांसह नऊ … Continue reading Nagpur News : नागपुरात हिंसाचार का झाला, काय अफवा होती, शहर कसे पेटले?