Mumbai Alert News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सागरी सीमेवर हाय अलर्ट, सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ

Mumbai Latest News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, मुंबईच्या सागरी सीमांवर हाय अलर्ट मोडवर ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी ‘सागरी सुरक्षा कवच’ मोहीम तीव्र केली आहे. मुंबई :- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशाच्या विविध भागात सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मुंबईतही सागरी सुरक्षेबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. Mumbai Alert News विशेषत: ज्या … Continue reading Mumbai Alert News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुंबईतील सागरी सीमेवर हाय अलर्ट, सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ