Maharashtra Vidhan Sabha Election : आचारसंहिता पाळली जात नाही, राज्य निवडणूक आयोगाची कारवाई 100 कोटींहून अधिक रक्कम जप्त

Maharashtra Lok Sabha Election: विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे 15 ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता लागू असूनही त्याचे काटेकोरपणे पालन होत नसल्याने राज्यभरातून सी-व्हिजिल ॲपवर 1200 हून अधिक तक्रारी दाखल झाल्या असून, 100 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुका Maharashtra Vidhan Sabha Election आहेत, ज्यांच्या तारखाही जाहीर झाल्या … Continue reading Maharashtra Vidhan Sabha Election : आचारसंहिता पाळली जात नाही, राज्य निवडणूक आयोगाची कारवाई 100 कोटींहून अधिक रक्कम जप्त