Maharashtra Politics : राहुल गांधींचे आरोप निराधार; निवडणूक आयोगाने दिले सोशल मीडियावरून प्रत्युत्तर

•मतदार यादीतून नावे वगळल्याच्या आरोपावरून राजकारण तापले, आळंद आणि राजुरी मतदारसंघांचा हवाला, आयोगाने म्हटले- ‘प्रयत्न अयशस्वी’ ANI :- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांमधून हजारो मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप केल्याने देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. या आरोपांवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) सोशल मीडिया पोस्टद्वारे उत्तर दिले असून, राहुल … Continue reading Maharashtra Politics : राहुल गांधींचे आरोप निराधार; निवडणूक आयोगाने दिले सोशल मीडियावरून प्रत्युत्तर