नोंदणी फी माफ, अंशकालीन शिक्षकांना संधी, हातमाग कर्मचाऱ्यांना थकबाकी – मंत्रिमंडळ बैठकीत जनतेच्या हिताचे ठोस निर्णय मुंबई : आजची मंत्रिमंडळ बैठक ठरली ‘जनतेच्या अपेक्षांची पूर्तता’ करणारी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत, शेतकरी, शिक्षक, कामगार, अधिकारी अशा अनेक घटकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आले. शेतकऱ्यांसाठी दिलासा – ‘नोंदणी फी’ आता शून्य!शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी लागणारी … Continue reading Maharashtra Politics : “फडणवीस सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा – शेतकरी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी मोठे निर्णय!”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed