•राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. शिवभोजन थाळी योजनेबाबत त्यांनी हे पत्र लिहिले आहे. मुंबई :- राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकार ‘शिव भोजन थाळी’ आणि ‘आनंद शिधा’ या योजना बंद करण्याचा विचार करू शकते. या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. या योजनांचा आढावा घेण्याचे आदेश मुख्यमंत्री … Continue reading Maharashtra Politics : छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून उद्धव ठाकरेंची ही योजना सुरू ठेवण्याची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed