Maharashtra Lok Sabha Election Live Updates: राज्यात सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात 60.60 टक्के, तर सर्वात कमी शिरूर लोकसभा मतदारसंघात 43.89 टक्के मतदान झाले आहे
मुंबई :- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात (Lok Sabha Election Phase 4) राज्यातील 11 मतदारसंघांत सोमवारी निवडणूक झाली. त्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 52.49 टक्के मतदान झाले. नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या 11 लोकसभा मतदासंघातील अनेक मतदान केंद्रांवर अजूनही मतदारांची झुंबड आहे. त्यामुळे या ठिकाणी आणखी काही वेळ मतदान प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे.(Maharashtra Lok Sabha Phase 4 voting still 52 percentage)
नंदुरबार – 60.60 टक्के
जळगाव – 51.98 टक्के
रावेर – 55.36 टक्के
जालना – 58.85 टक्के
औरंगाबाद – 54.02 टक्के
मावळ – 46.03 टक्के
पुणे – 44.90 टक्के
शिरूर – 43.89 टक्के
अहमदनगर- 53.27 टक्के
शिर्डी – 52.27 टक्के
बीड – 58.21 टक्के
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…