•लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज 13 मे रोजी मतदान होत आहे. एकूण 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे.
नाशिक :- राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 30.85 टक्के मतदान झाले आहे. राज्यातील लोकसभेच्या 11 जागांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान होत आहे. या सर्व जागांसह आतापर्यंत 30.85 टक्के मतदान झाले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.बीड लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बीड येथील मतदान केंद्रावर मतदान केले. राज्यातील लोकसभेच्या 11 जागांसाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, दुपारी 1 वाजेपर्यंत सर्वाधिक 51.87% मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले. याशिवाय मध्य प्रदेशात 48.52%, झारखंडमध्ये 43.80%, यूपीमध्ये 39.68%, तेलंगणात 40.38%, ओडिशामध्ये 39.30%, आंध्रमध्ये 40.26%, बिहारमध्ये 34.44%, महाराष्ट्रात 30.57% मतदान झाले आहे. जम्मू आणि काश्मीर मध्ये.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…