25 जून : आणीबाणीच्या स्मृती जाग्या; ‘संविधान हत्या’ की ‘दुहेरी भूमिका’?
लोकशाही वाचवण्याच्या नावावर कारवाया झाल्या, की सत्तेसाठीच संविधानाचा वापर? राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण मुंबई | 25 जून 1975 — भारताच्या राजकीय इतिहासातील एक वादग्रस्त टप्पा. याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. आज त्याला 50 वर्ष पूर्ण होत असल्याने पुन्हा एकदा त्या काळाच्या आठवणींनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपने आजचा … Continue reading 25 जून : आणीबाणीच्या स्मृती जाग्या; ‘संविधान हत्या’ की ‘दुहेरी भूमिका’?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed