IND vs BAN, 2nd Test Day 1 : भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यामध्ये पावसामुळे खेळ थांबला!

IND vs BAN, 2nd Test Day 1 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळली जात आहे. BCCI :- कानपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. खराब प्रकाशामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याचा खेळ थांबला आहे. सध्या बांगलादेशची धावसंख्या 3 बाद … Continue reading IND vs BAN, 2nd Test Day 1 : भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यामध्ये पावसामुळे खेळ थांबला!