•लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या तीन टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढेल याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले. ठाणे :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी सोमवारी (6 मे) राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीवर गंभीर चिंता व्यक्त केली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मतदान वाढवण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे. शेवटच्या तीन टप्प्यात मतदानाची … Continue reading Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या टप्प्यापूर्वी याबाबत चिंता व्यक्त केली,”यात शंका नाही…”
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed