•प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिले पत्र
मुंबई :- वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या सातत्याने जागा वाटप संदर्भात बैठका चालू आहे. मागील बैठकीत जागा वाटपाबाबत तिढा न सुटल्याने वंचित आघाडी आता शिवसेनेची साथ सोडणार का? काँग्रेसचा हात धरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिले आहे. Vanchit Bahujan Aaghadi
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आपल्या पत्रात म्हणाले की,
10 मार्च रोजी मल्लिकार्जुन खर्गे यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी रमेश चेन्निथला आणि आंबेडकर यांच्यातील दूरध्वनी संभाषणावर प्रकाश टाकला. Vanchit Bahujan Aaghadi
निवडणुकीसाठी शिल्लक राहिलेला वेळ, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील सहमतीचा अभाव आणि महाविकास आघाडी मध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम न होणे हे लक्षात घेऊन मी 9 मार्च रोजी रमेश चेन्निथला यांच्याशी संपर्क साधला होता. Vanchit Bahujan Aaghadi
आमचा विस्तृत दूरध्वनी होता. चेन्निथला जी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किमान 18 जागांवर ठाम असल्याची त्यांची चिंता व्यक्त केली. Vanchit Bahujan Aaghadi
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने एकत्र बसून काँग्रेसच्या मनात असलेल्या आणि एमव्हीएमध्ये मागणी केलेल्या सर्व जागांवर चर्चा करावी, असा प्रस्ताव मी मांडला. Vanchit Bahujan Aaghadi
मला आशा आहे की काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी लवकरच एकत्र बसतील जेणेकरून आम्ही भाजप-आरएसएस सरकार पाडण्यासाठी पुढे जाऊ शकू. Vanchit Bahujan Aaghadi
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…