Amit Shah On Operation Sindhor : उरी, पुलवामा आणि पहलगाम हल्ल्यांनंतर भारताची ठोस कारवाई – सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख,पाकिस्तानचे कट कारस्थान यापुढे सहन केले जाणार नाही” – 2014 नंतरचे बदललेले धोरण
ANI :- केंद्रीय गृहमंत्री यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करताना म्हटले की, “हे ऑपरेशन पंतप्रधानांच्या ठाम इच्छाशक्तीचे, भारतीय सेनेच्या प्रभावी क्षमतेचे आणि अचूक माहिती संकलन यंत्रणेचे मूर्त स्वरूप आहे. Amit Shah On Operation Sindhor ” त्यांनी स्पष्ट केले की पाकिस्तानने अनेक वर्षांपासून भारतात दहशतवादी कारवाया केल्या, पण याआधी भारताने केवळ संरक्षणात्मक भूमिकाच घेतली होती.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “2014 नंतर परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. उरी येथे हल्ला झाल्यानंतर भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राइक करत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामा हल्ल्यानंतरही कठोर प्रत्युत्तर देत दहशतवादी तळ उडवून लावले.”
याशिवाय, त्यांनी पहलगाममधील घटनेचाही उल्लेख केला, जिथे पाक प्रेरित दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना धर्म विचारून, महिलांसमोर निर्दयपणे ठार मारले. “त्या वेळी पंतप्रधान बिहारमधूनच म्हणाले होते की याचा योग्य बदला घेतला जाईल,” असेही गृहमंत्री म्हणाले.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…