Aaditya Thackeray On Raj Thackeray: “भांडणं विसरू, मराठी अस्मिता वाचवू – चला एकत्र येऊ!”
मुंबई :- राजकीय वैर, जुनी कटुता आणि दोन दशकांचा दुरावा… पण आता वाटतेय सगळं मागे टाकण्याची वेळ आलीय! शिवसेना (ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी थेट आणि स्पष्ट शब्दांत मनसेला साद घातली आहे. “महाराष्ट्रविरोधी शक्तींविरोधात लढण्यासाठी आपण एकत्र यायला हवं!”
आदित्य ठाकरे म्हणाले, “राज ठाकरेंनी या विषयावर बोललं, आणि आम्ही लगेच उत्तर दिलं. आता त्यांच्या वरिष्ठांनी पुढाकार घ्यावा. आम्ही आजही तिथेच आहोत जिथे पूर्वी होतो – महाराष्ट्र, देश आणि समाजाच्या भल्यासाठी सज्ज!”
ही फक्त एक राजकीय प्रतिक्रिया नव्हे, तर भविष्यातील महत्त्वाच्या समीकरणांची नांदी असू शकते. कारण ज्येष्ठ नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील सुलहाची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच सूचकपणे म्हटलं होतं.”छोट्या वादांना विसरून आपण मोठ्या हितासाठी एकत्र येऊ शकतो. मात्र त्यांनी एक अट ठेवली “राज ठाकरेंचा भाजप किंवा शिंदे गटाशी संबंध नसावा.”
त्याला उत्तर देताना राज ठाकरेही म्हणाले होते “मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणं अवघड नाही.”
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…