Aaditya Thackeray : “महाराष्ट्रात निवडणूक नाही म्हणून दुर्लक्ष!” अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार मदतीची आदित्य ठाकरेंची मागणी

•सर्वाधिक जीएसटी देऊनही राज्याला मदतीपासून वंचित ठेवले; ‘शेतकऱ्यांचा आवाज सरकारमधील कोणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही’ मुंबई :- राज्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीस आला असताना, शिवसेना (ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवाज या सरकारमधील कोणाच्याही कानापर्यंत पोहोचत नाही, इतके सरकारचे दुर्लक्ष सुरू आहे,” … Continue reading Aaditya Thackeray : “महाराष्ट्रात निवडणूक नाही म्हणून दुर्लक्ष!” अतिवृष्टीमुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 50 हजार मदतीची आदित्य ठाकरेंची मागणी