पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही
नवी मुंबई – शनिवार २ मार्च रोजी नवी मुंबईतील गोदामातून चोरी आणि आग लावल्याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने शनिवारी दिली. उरण पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. Navi Mumbai Crime News
आगीत १५ कोटींहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला
७ आणि ८ जानेवारीच्या मध्यरात्री आरोपींनी उरणमधील कांठवली येथील गोदामातून १.९७ कोटी रुपयांची सुपारी चोरून नेली आणि नंतर चोरी लपवण्यासाठी आवारात आग लावल्याची घटना घडली, असे त्यांनी सांगितले. या आगीत १५ कोटींहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला, असे अधिका-यांनी सांगितले, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. Navi Mumbai Crime News
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…